शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

अवकाळी पावसाचा महावितरणाला एक कोटी ७० लाखांचा फटका

By साहेबराव हिवराळे | Updated: April 25, 2024 19:49 IST

शहर व सातारा परिसरात अजूनही काही खांब आडवे आहेत. परिसरात वीजपुरवठा करीत आहेत. मात्र धोकादायक स्थितीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने व वाऱ्याच्या दाबामुळे एक कोटी ७० लाखांचा फटका महावितरणला बसला आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी अद्याप बहुतांश ठिकाणी वाकडे झालेले खांब बदलणे बाकी आहे.

महावितरणचे कर्मचारी आणि आऊटसोर्सिंगचे १०० कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले होते. हवेचा जोर जास्त असल्यामुळे अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत पूर्ण शहर अंधारात बुडाले होते. एक नंबर झोनमध्ये सर्वाधिक नुकसान १ कोटी ३० लाख तर दोन नंबर झोनमध्ये ४० लाखांचा आतापर्यंतचा फटका महावितरणला बसला आहे. अजून पूर्ण खर्चाची मर्यादा प्लॅनिंग टीमला काढावी लागणार आहे.

यात वायर ट्रान्सफॉर्मर, पोल, कर्मचारी असा समावेश असून, हा अंतिम आकडा नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महावितरण व त्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अखंड दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत वीज सुरळीत केली. परंतु, अजूनही काही परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. धोकादायक खांब काढून नवीन खांब त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण