शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

बाबूपेठ उड्डाणपुलाचे काम निधीअभावी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे.

ठळक मुद्देमंजुरीला चार वर्षे पूर्ण : चंद्रपूर शहरातील शेकडो नागरिकांची रेल्वे फाटकावर ताटकळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या रहदारीसाठी बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम विहित कालावधीत पूर्ण करणे गरजेचे होते. बांधकामाला चार वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली. मात्र, निधीअभावी बांधकाम रखडल्याने दररोज शेकडो नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळ राहावे लागत आहे.शहरातील बाबूपेठ परिसरातून रेल्वेलाईन जाते. या मार्गावरून देशातील अनेक शहरात शेकडो रेल्वे जातात. उड्डाणपूल नसल्याने रेल्वे फाटकावर वाट पाहत थांबावे लागते. या रेल्वे मार्गावरून दर अर्ध्यातासाने एक रेल्वे जाते. त्यामुळे येथील फाटक नेहमीच बंद असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडा कॉलनीला जोडणाºया इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र बाबुपेठ उड्डाणपूल रेंगाळत आहे. २०१६ रोजी या पुलाला ३२.२२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. राज्य शासन, रेल्वे आणि महानगर पालिका मिळून ३३.२२ कोटी रुपयांच्या खर्चाची विभागणी करण्यात आली. बांधकाम सुरु झाले. मात्र, पुलाच्या बांधकामात ९३ पक्की बांधकामे आडवी आली. परिणामी, पुनर्वसनाच्या प्रश्नावरून नागरिकांनी लढा उभारला. काही जण न्यायालयात गेले. त्यामुळे पुलाचे बांधकामाला विलंब होत आहे.१० कोटी २६ कोटींची गरजबाबूपेठ उड्डाणपूल बांधकामासाठी राज्य राज्याकडून १० कोटी २६ लाख आणि मनपाचे पाच कोटी असे एकूण १० कोटी २६ लाखांचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे बांधकाम थंडावले आहे. या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली. परंतु राज्य शासनाने निधी दिला नाही. कोरोनामुळे बांधकामावर ३० टक्के निखी खर्च करण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले. त्यामुळे या उड्डाण पुलासाठी निधी मिळणार की नाही, हा प्रश्नच आहे. पुलाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. या प्रश्नावरून राजकारणही झाल्याचा इतिहास आहे.

टॅग्स :railwayरेल्वे