शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवाशांना प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:39 AM

शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची सुभाष धोटे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शिवाजी महाविद्यालयाजवळ सिमेंट कंपन्यासाठी रेल्वे गेट तयार करण्यात आला. मात्र सदर गेटमुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रेल्वे गेटजवळ अंडरपास करण्याची मागणी माजी आमदार सुभाष धोटे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर रेल्वे गेट दिवसातून १० ते १५ वेळा बंद होतो. विशेष म्हणजे, या रेल्वे गेटच्या पलीकडे अनेक शाळा, महाविद्याल आहे. त्यामुळे दररोज हजारो विद्यार्थी येथून ये-जा करतात. रेल्वे गेट बंद असते तेव्हा विद्यार्थ्यांसह वाहनांची मोठी गर्दी असते. आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात लाकूड घेऊन ओव्हरलोड ट्रक येतात. या ट्रकमधील लाकूड रेल्वेगेटला लागून लाकूड खाली पडतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा बांबू तसेच ओव्हरलोड लाकूड घेऊन ट्रक येत असल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असतानाही वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.राजुरा शहरातून अवजड वाहने जात असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक शाखेने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अवैध वाहतूक जोमातऔद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या राजुरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य वाहतूक सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, आंध्रप्रदेशची सिमा असल्यामुळे या राज्यातूनही येथे मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिक रासरोसपणे येतात. यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक