शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:02 IST

येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देजिवती तालुक्यातील घनपठार गावातील वास्तव : दीड किमी अंतरावरून आणावे लागते पाणी

संघरक्षित तावाडे।ऑनलाईन लोकमतजिवती : येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. मात्र आता नाल्याच्या खड्ड्यातीलही पाणी पूर्णत: आटले असून ग्लासने पाणी घागरमध्ये भरावे लागते. परिणामी पाणी समस्येने त्रस्त सुमारे २० कुटुंबांनी आतापर्यंत गाव सोडले आहे.शेणगाव ग्रामपंचायत अंतर्गत घनपठार ही ६० घरांची वस्ती आहे. येथील तिनशेच्यावर लोकसंख्या असून गावात दरवर्षीच पाणी समस्या निर्माण होत असते. दिवाळीनंतर पाणी टंचाई जाणवू लागते. मात्र प्रशासनाकडून या गावासाठी आजपर्यंत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.या गावासाठी दीड किमी अंतरावरील नाल्यावर टाकीचे बांधकाम करून नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. नळयोजना सुरळीत होती, तोपर्यंत येथे पाणी टंचाई उद्भवत नव्हती. मात्र सात वर्षांपूर्वी टाकीला जागोजागी भगदाड पडून टाकी फुटली. त्यामुळे ही नळयोजनाच बंद पडली व गाव पाण्याच्या भीषण टंचाईच्या सावटाखाली गेले.टाकी दुरुस्तीसाठी आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही.प्रस्तुत प्रतिनिधीने गावाला भेट देवून वस्तूस्थिती जाणून घेतली असता, संपूर्ण गावात भीषण पाणी टंचाई आहे. नाल्यातील गढूळ पाणी ग्लासने काढून घागर भरली जाते. या समस्येला त्रस्त होवून आम्हाला गाव सोडून स्थलांतरीत व्हावे लागत आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी