शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

वाघ पिंजऱ्याकडे भटकलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 10:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावा शेजारीला शेतात एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्या परिसरात बोकड ...

ठळक मुद्देदहशत कायम : वनविभागाने लावले तीन पिंजरे

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावा शेजारीला शेतात एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्या परिसरात बोकड ठेवलेले पिंजरे लावण्यात आले. त्यात २४ तासापेक्षा अधिकाळ लोटूनही वाघ पिंजऱ्याकडे भटकला नसल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावातील देवराव भिवाजी जीवतोडे (६०) या शेतकऱ्याचा शेतात वाघाने बळी घेतला. अर्जुनी गावातील अवघ्या काही दिवसातील तिसरी घटना असल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. ग्रामस्थांनी वाघाचा बंदोबस्त करा, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर वनविभागाने शेतकऱ्यांच्या ज्या शेतात वाघाने बळी घेतला, त्या परिसरात तीन पिंजरे बोकड बांधून लावण्यात आले. शिकारीवर ताव मारण्याकरिता वाघ त्या परिसरात येईल व तो पिंजऱ्यामध्ये अडकेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु वाघ भटकलाच नाही.संयुक्त गस्तवनविभागाचे कर्मचारी व गावातील दहा युवक वाघ व वन्यप्राण्यांना पिटाळण्याकरिता संयुक्त गस्त घालणार असून गस्तीमध्ये सहभागी युवकांची निवड ग्रामस्थ करणार असून वनविभागातर्फे त्यांना मानधन दिले जाणार आहे.