शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ब्रह्मपुरीत शेतकऱ्यांचे घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:56 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.शहरातील राममंदिरपासून तहसील कार्यालयापर्यंत घंटानाद आंदोलन रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहीजे, अशा घोषणा देत होते. घंटानाद आंदोलनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, मागील वर्षी तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, सोंदरी गावाजवळ गोसेखुर्दचा लहान कालवा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्यात यावी आदी विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, वामन मिसार, नेताजी मेश्राम, नरेश सहारे, वासू सोंदरकर, जयपाल पारधी, सुधीर शिवणकर, कपिल राऊत, संदीप बगमारे, विनोद बुल्ले, योगेश कोलते, दोनाडकर बाबुसाहेब, केशव भूते, सुनील धांडे, भास्कर नाकतोडे, गुड्डू बागमारे, राजेश तलमले, शामराव कुथे यांच्यासह तालुक्यातील अºहेर नवरगाव, पिंपळगाव परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी