शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

‘ते’ पाणी अन्यत्र वळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:37 IST

रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : वेकोलिच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : रामपूर येथील रामपूर वॉर्डातील सहकारनगरात वेकोलिचे खराब पाणी सोडल्या जात आहे. या पाण्यामुळे पिकांचे नुकसान सुरू असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. ही समस्या सुटली नाही तर त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सहकार नगराला लागून वेकोलिची जागा आहे. वेकोलिचे पाणी सहकार नगरात येत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सहकारनगरपासून शहरातील देशपांडे वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डिपी प्लांटमध्ये उभारण्यात आला. वेकोलि आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला. दोन किलोमीटर चिखल तुडवित शेतामध्ये जावे लागत आहे. रस्ता व दोन्ही बाजुला नाली बांधकाम केल्यास रामपूर सहकारनगरच्या नागरिकांना थेट शहरण्यास कोणतीही अडचण राहणार नाही. याबाबत अनेकदा निवदने दिली पण रस्ता झाला नाही. वेकोलिच्या सांडपाण्यामुळे सहकार नगरमध्ये रोगराई पसरली. स्वच्छ भारत मिशनच्या फज्जा उडाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्ता व नाली त्वरीत तयार करून देण्याची मागणी सहकार नगरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती