शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, कोंबून भरलेली काली-पिली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात धावत असलेल्या विशेष ट्रेनमध्ये केवळ आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येतो. वेटिंग असलेल्यांनाही प्रवेश निषेध आहे. परंतु, कुणाला जर अर्जंट असेलच तर अधिकचे शुल्क भरुन प्रवास करण्याची सुविधा रेल्वे विभागाने करून दिली आहे. त्यामुळे एका डब्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहे.  आता गणपती महोत्सव असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे केवळ विशेष रेल्वेच धावत आहेत. त्यातच  सणउत्सवाचे दिवस असल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कोरोनाकाळात धावत असलेल्या विशेष ट्रेनमध्ये केवळ आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येतो. वेटिंग असलेल्यांनाही प्रवेश निषेध आहे. परंतु, कुणाला जर अर्जंट असेलच तर अधिकचे शुल्क भरुन प्रवास करण्याची सुविधा रेल्वे विभागाने करून दिली आहे. त्यामुळे एका डब्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत आहे.  आता गणपती महोत्सव असल्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच जवळचा प्रवास करणारे काही प्रवासी शयनयान श्रेणीत गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. 

विक्रेत्यांचीच गर्दी अधिकरेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. भरीस भर म्हणून किरकोळ विक्रेतेही डब्यांमध्ये गर्दी करतात. चहा, पोहे, समोसे, स्नॅक्स विकणारे थेट डब्यांमध्ये चढून विक्री करतात. त्यामुळे आधीच गर्दी असलेल्या डब्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. 

सर्वच गाड्यात स्थिती सारखीचबल्लारपूर जंक्शनवरुन केवळ विशेष रेल्वे धावत आहेत. सर्वच रेल्वेमध्ये सारखीच स्थिती दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी सर्वच रेल्वेत प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता गणेशोत्सवामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यातच मोजके बर्थ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. 

सध्या विशेष रेल्वे धावत आहेत. त्यातही मोजक्याच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. परिणामी विशेष ट्रेनमध्ये मोठी गर्दी दिसून येते. रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर ट्रेन सुरू केल्यास या गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. - राजेद्र मर्दाने, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघ, वरोरा, भद्रावती

 

टॅग्स :railwayरेल्वे