शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मौशी येथील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:36 IST

ओबीसी बांधवांनाही घरकुलाचा लाभ देण्यात यावा : मौशी येथील ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : गेल्या आठ वर्षांपासून मौशी येथील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. या समाजाला ओबीसी कोट्यातून घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशी मौशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

मौशी हे गाव तालुक्यातील एक मोठे गाव असून, गावची लोकसंख्या साडेचार हजारांच्या आसपास आहे. या गावात ओबीसी समाजाची लोकसंख्या गावच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहे. असे असले तरी २०१६ पासून या गावात ओबीसींना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. गावात ओबीसींना घरकुलांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच प्रशासकीय पातळीवर आणि आमदार, खासदार यांच्याकडे पाठपरावा केला. एवढेच नाही तर हे पदाधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन मंत्रालयातही पाठपुरावा केला. मात्र, या पाठपुराव्याला आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या समस्येची दखल घेतली आहे, असेच उत्तर देण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

मिळणाऱ्या घरकुलांची नितांत गरज आहे. अनेकांची घरे मोडकळीस आली असली तरी परिस्थितीमुळे घरे बांधू शकत नाही. असे असले तरी शासन आणि प्रशासन यांच्याकडून मौशीबाबत केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने मौशी येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

"या गावात ओबीसी समाजातील अनेक व्यक्तींना शासनाकडून २०१६ पासून मौशी या गावातील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून मी या समस्येचा पाठपुरावा शासन व प्रशासन पातळीवर करीत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही."- रामकृष्ण देशमुख, माजी उपसरपंच, मौशी

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर