शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मौशी येथील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:36 IST

ओबीसी बांधवांनाही घरकुलाचा लाभ देण्यात यावा : मौशी येथील ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : गेल्या आठ वर्षांपासून मौशी येथील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. या समाजाला ओबीसी कोट्यातून घरकुलांचा लाभ देण्यात यावा, अशी मौशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

मौशी हे गाव तालुक्यातील एक मोठे गाव असून, गावची लोकसंख्या साडेचार हजारांच्या आसपास आहे. या गावात ओबीसी समाजाची लोकसंख्या गावच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आहे. असे असले तरी २०१६ पासून या गावात ओबीसींना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. गावात ओबीसींना घरकुलांचा लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच प्रशासकीय पातळीवर आणि आमदार, खासदार यांच्याकडे पाठपरावा केला. एवढेच नाही तर हे पदाधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन मंत्रालयातही पाठपुरावा केला. मात्र, या पाठपुराव्याला आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या समस्येची दखल घेतली आहे, असेच उत्तर देण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

मिळणाऱ्या घरकुलांची नितांत गरज आहे. अनेकांची घरे मोडकळीस आली असली तरी परिस्थितीमुळे घरे बांधू शकत नाही. असे असले तरी शासन आणि प्रशासन यांच्याकडून मौशीबाबत केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याने मौशी येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

"या गावात ओबीसी समाजातील अनेक व्यक्तींना शासनाकडून २०१६ पासून मौशी या गावातील ओबीसी समाज घरकुलांपासून वंचित आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून मी या समस्येचा पाठपुरावा शासन व प्रशासन पातळीवर करीत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आहे; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही."- रामकृष्ण देशमुख, माजी उपसरपंच, मौशी

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर