शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

ब्रह्मपुरी तालुक्यातील समस्यांना घेऊन तहसीलदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST

या रस्त्यावर नेहमीच अपघात हाेत आहेत. पुढे माेठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या ...

या रस्त्यावर नेहमीच अपघात हाेत आहेत. पुढे माेठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या १०० किमीच्या रस्ताची त्वरित दुरुस्ती करून रुंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी यावेळी कृती संसाधन समिती ब्रह्मपुरीच्या वतीने यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच आवळगाव तालुका निर्माण करावे, अतिक्रमित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे. बेदखल नोंद रद्द करावी. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील एका सदस्याला वनविभागात नोकरी द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. तहसीलदार सयाम यांना निवेदन देतेवेळी यशवंतराव खोब्रागडे, पद्माकर रामटेके, ॲड. नंदा फुले, स्वप्नील रामटेके, नंदकिशोर धकाते, माेतीलाल देशमुख, अनिल उंदिरवाडे, अरुण सहारे उपस्थित होते.