शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या

By admin | Updated: July 2, 2014 23:17 IST

ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र या योजना आता

संस्थेने प्रवेश नाकारला: चंद्रपूर, नागपूर येथील शाळांत प्रवेश देण्याची मागणीचंद्रपूर : ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शासनाने आदिवासींसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र या योजना आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. दरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांनी आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पालकांनी विभागाकडून सुचविलेल्या कोरपना, राजुरा येथील शाळा नाकारल्या असून चंद्रपूर किंवा नागपूर येथील शाळांमध्ये प्र्रवेश देण्याची मागणी केली आहे. दरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे. येथील आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मॅक्रुन स्टुडंट अ‍ॅकेडमीच्या संस्थापकावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत १२३ विद्यार्थ्यांना निवासी इंग्रजी शिक्षणासाठी येथील मॅक्र्रुन स्टुडंट अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश दिला. या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत होते. तसा शासनासोबत या संस्थेने करारही केला आहे. मात्र सदर संस्थेने देण्यात येणारा निवासी भत्ता परवडत नसल्याचे कारण सांगून पालकांनी शाळेतून विद्यार्थ्यांना काढण्याचे सांगितले. आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शिकविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासन ३२ हजार ५०० रुपये प्रती विद्यार्थी एका वर्षांसाठी खर्च करते. मात्र हा निधी परवडत नसल्याचे संस्थेने शासन तसेच आदिवासी विकास विभागाला कळविले आहे. मात्र यावर कोणतेही उपाययोजना करण्यात न आल्याने संस्थेने विद्यार्थ्यांच्या पालकांना टीसी घेऊन जाण्याचे सांगितले. बुधवारी काही पालकांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गाठून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांसाठी कोरपना तालुक्यातील स्कॉलर्स सर्च अ‍ॅकाडमी तसेच राजुरा तालुक्यातील इंफट जिजस कॉन्व्हेंटमध्ये प्रवेशासाठी निवड केली. मात्र या शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश न देता चंद्रपूर किंवा नागपूर येथील शाळांत प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकांनी रेटून धरली. (नगर प्रतिनिधी)