शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
4
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
5
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
6
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
8
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
9
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
10
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
11
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
12
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
13
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
14
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
15
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
16
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
17
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
18
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
19
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
20
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

बल्लारपुरात धूर फवारणी करा

By admin | Updated: August 28, 2016 00:39 IST

येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : भारिप-बमसंची मागणीबल्लारपूर : येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना मलेरिया व विषमज्वर आजाराने ग्रासले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांना दिलेल्या निवेदनातून भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.बल्लारपूर शहरात एकूण ३२ वार्ड असून अनेक वॉर्डात स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली. त्यामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे विषमज्वराचे रुग्णही वाढले आहेत. शहरात तापसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दवाखान्यात रुग्णांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केली आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत मेश्राम, नरेंद्र सोनारकर, अविनाश शेंडे, सूरज चौबे, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)