शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बल्लारपुरात धूर फवारणी करा

By admin | Updated: August 28, 2016 00:39 IST

येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : भारिप-बमसंची मागणीबल्लारपूर : येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना मलेरिया व विषमज्वर आजाराने ग्रासले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांना दिलेल्या निवेदनातून भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.बल्लारपूर शहरात एकूण ३२ वार्ड असून अनेक वॉर्डात स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली. त्यामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे विषमज्वराचे रुग्णही वाढले आहेत. शहरात तापसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दवाखान्यात रुग्णांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केली आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत मेश्राम, नरेंद्र सोनारकर, अविनाश शेंडे, सूरज चौबे, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)