शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोकसेवकांच्या पुढाकारातून फुटणार शिवाराला ‘पाझर’

By admin | Updated: May 27, 2017 00:39 IST

वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत.

एसडीओंचा पुढाकार : जांभुळघाट गावात वाढणार पाण्याची पातळी लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल यामुळे दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होवू लागले आहे. तर वाढत्या उष्णतेमुळे जलसाठे कोरडे पडण्याचेही प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे गावा-गावात पाण्याचा दुष्काळ निर्माण होत आहे. या दुष्काळातून गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी चिमूर येथील लोकसेवकांच्या पुढाकारातून जांभुळघाट येथील तळ्यातील गाळ उपसा करण्यासाठी चक्क लोकसेकांनी स्वत: वर्गणी गोळा करून कामाला सुरुवात केली. त्यामुळे आता जांभुळघाट येथील शिवारला पाझर फुटणार आहे.महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरण जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साचत चालेलेल्या गाळामुळे धरण, तलावाच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांचा शेतात टाकण्यात येत आहे. त्या योजनेमुळे धरण तलाव याचा पाणी क्षमतेत वाढ होवून शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच गावातील जलस्तर वाढून जणावरांना पिण्याचे पाणी मुबलक मिळण्यास उपयोग होणार आहे. त्यामुळेही योजना शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.