शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:25 IST

जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. चंद्रपूर शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ६० टक्के जलसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला आहे.जिल्ह्यात चार दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा, अंधारी व उमा नदीला पूर आला आहे.या पुरामुळे नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सोयाबीन कापूस व धानाला पुराचा फटका बसला आहे. पूराची माती शेतात आल्याने शेकडो शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडली. पूराचे पाणी उतरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येवू शकेल. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.पावसामुळे घोडाझरी प्रकल्पात ४५ .४८ टक्के ,नलेश्वर प्रकल्पा ४९.८५ टक्के, जलसाठा झाला. वर्धा नदी पूर आल्याने सकमुर, चेकबोपापूर, धाबा व गोजोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प