शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्प तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:25 IST

जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र १५ आॅगस्टपासून पाऊस पडत असल्याने आसोलामेंढा, चंदई, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम व डोंगरगाव हे सात सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. चंद्रपूर शहर आणि महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात ६० टक्के जलसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्याने नाल्यांना पूर आला आहे.जिल्ह्यात चार दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे वर्धा, इरई, झरपट, पैनगंगा, अंधारी व उमा नदीला पूर आला आहे.या पुरामुळे नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सोयाबीन कापूस व धानाला पुराचा फटका बसला आहे. पूराची माती शेतात आल्याने शेकडो शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन खरडली. पूराचे पाणी उतरल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येवू शकेल. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.पावसामुळे घोडाझरी प्रकल्पात ४५ .४८ टक्के ,नलेश्वर प्रकल्पा ४९.८५ टक्के, जलसाठा झाला. वर्धा नदी पूर आल्याने सकमुर, चेकबोपापूर, धाबा व गोजोली येथील प्रादेशिक पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प