शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

वाघाला वाचविण्यापेक्षा माणसाला वाचवा वनमंत्री : विजय वडेट्टीवार

By admin | Updated: December 29, 2015 20:15 IST

जंगलामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वाघांचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्या हल्यात अनेक कुटूंबातील कर्तबगार व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे.

सावली : जंगलामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वाघांचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्या हल्यात अनेक कुटूंबातील कर्तबगार व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ वाघ वाचविण्यासाठीच प्रयत्न करू नये, तर माणसाच्या संरक्षणासाठीही काही उपाययोजना करावी, असे मत सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.आ. वडेट्टीवार म्हणाले, वाघांपेक्षा माणवाची किंमत अधिक आहे. वाघांच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तीला केवळ आर्थिक मदत देवून चालणार नाही तर त्याकरिता काही ठोस निर्णय घेवून पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जंगल तोडीमुळे जंगल विरळ होत चालले आहे. वाघांना राहण्यासाठी जंगलात जागा नाही. या कारणाने अलिकडे वाघांनी गावात घुसून पाळीव प्राण्यांना मारण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिवाय माणसावरही अनेक हल्ले केले आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण असून ही भीती दूर करून त्यादृष्टीने राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माणसांवर वाघाचा हल्ला होऊ नये, यासाठीही निर्णय घ्यावा असे आ. वडेट्टडीवारांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)