शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

वनांचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी - आक्केवार

By admin | Updated: November 10, 2015 01:37 IST

मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे.

शंकरपूर : मानवी जीवन सुखी राहण्यासाठी वनाची नितांत गरज आहे. असलेले वन अतिक्रमणासाठी व इतर कामासाठी तोडल्या जात आहे. वनच जर नसेल तर या पृथ्वीतलावर मानवी जीवन राहणार नाही. त्यामुळे वनाचे रक्षण करणे सर्वांचीच जवाबदारी आहे, असे प्रतिपादन चिमूरचे वनपरिक्षेत्राधिकारी के.आर. आक्केवार यांनी केले.ते शंकरपूर जवळील चकजाटेपार येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्यावतीने शुक्रवारी आयोजित सभेत बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे अमोद गौरकर, वनपाल एस.डी. डांगे चकजाटेपवार संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नागोसे, डोंगरगावचे मनोहर राणे, सरपंच लिला राणे, वनरक्षक भवने, जयदेव मून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी श्रमदानातून गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील झाडांची छाटणी केली. गावातील जनतेने वन व वन्यप्राण्यांचे रक्षण करणे व वन जागेवर अतिक्रमण करणार नाही याची जवाबदारी त्यांनी स्वीकारली.कार्यक्रमाचे संचालन व आभार वनरक्षक भवरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)