शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी केंद्र्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू आहेत. शेती उपयोगी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकºयांच्या ...

ठळक मुद्देदेवराव भोंगळे : ‘माहिती आपल्या दारी ’अभियानाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी केंद्र्र व राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू आहेत. शेती उपयोगी तंत्रज्ञान प्रत्येक शेतकºयांच्या बांधावर पोचण्यासाठी प्रशासनाने कार्य करावे. संविधान दिनासारख्या पवित्र दिनी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘माहिती आपल्या दारी’ अभियान सुरू केले. याचा शेतकºयांना निश्चित फायदा होईल, असा आशावाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. मंगळवारी कृषी भवनातील चित्ररथ अनावरण सोहळ्यात बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, शेतकरी पांडुरंग कोकोडे, सिद्धार्थ फुलझेले, रोशन रामटेके, मौर्यकांत गोहने, विठ्ठल कोठे, पर्वतराव कुळमेथे आदींची उपस्थिती होती.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकºयांच्या योजना शेतकºयांच्या दारी या अभियानाला सुरूवात झाली. अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता प्रोत्साहित केले जाणार आहे. चित्ररथाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते हिरवा वी झेंडी दाखवून गावोगावी फिरण्यासाठी रवाना करण्यात आला. आठवडी बाजाराच्या ठिकाणी आणि जादा लोकसंख्येच्या गावांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. याकरिता ३ लाख पत्रके शेतकºयाला वितरण करण्यात येणार आहे.‘हॅलो चांदा’ चा उपयोग करावाडब्लूडब्लूडब्लू डॉट, आपले सरकार डॉट महाराष्ट्र व डॉट जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘हॅलो चांदा’ हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी केले.७० टक्के निधी शेतकऱ्यांसाठी‘माहिती आपल्या दारी ’अभियानासाठी जिल्हा माहिती कार्यालयत्ांर्गत ७० टक्के निधी शेतकरी योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणार आहे. यातून १५ तालुक्यांत १५ चित्ररथ गावोगावी फिरणार आहे, अशी माहिती कृषी व जिल्हा माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी