शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:19 IST

गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : जिल्हाभर पावसाची रिमझिम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र बुधवारी व गुरूवारी जिल्हाभर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. बुधवारी जिल्ह्यात २५.५७ च्या सरासरीने ३८३.६ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात १२ ते १३ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे व कापूस बियाण्यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने बियाणे अंकुरण्याआधीच करपण्याचा धोका निर्माण झाला होता. परिणामी अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.धान पºहे, कापूस पिकाला जीवदानयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यात कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, इटोली, मानोरा आदी गावातील शेतकºयांनाी धान पऱ्हे व कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. धान पऱ्हे पाण्याविना करपण्यावर होते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट होते. मात्र दोन दिवसांपासून रिमझीम पाऊस सुरू असल्याने धानपऱ्हे व कापूस पिकाला जिवदान मिळाले आहे.शेतकऱ्यांची चिंता दूरनागभीड : बुधवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. नागभीड तालुक्यात धानाचे पीक घेतल्या जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. मात्र पावसाच्या दडीने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती. दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त असताना बुधवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.१५ दिवसानंतर पाऊसमारोडा : या परिसरात बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. सुरुवातीला आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी महागडे बियाणे पेरले. परंतु गेली १५ दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे धान पऱ्हे करपू लागले होते. परंतु, बुधवार रात्री व गुरुवारला आलेल्या पावसाने धान पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी