शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

धान उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:24 AM

ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

ठळक मुद्देकिसान क्रांती मोर्चा : विविध कीडरोगांनी शेतीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या पिकाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. .ब्रह्मपुरी, नागभीड तालुके हे धान उत्पादन करणारे तालुके म्हणून ओळखले जातात. विविध प्रकारच्या तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या धान पिकावर यंदा तुडतुडा, करपा, मावा यासारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पीक घेणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विविध प्रकारच्या औषधांचे फवारण्या करूनही रोगांवर नियंत्रण होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही शेतकºयांनी हिंमत ठेवून करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकºयामध्ये सरकारविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. शासनाने व प्रशासनाने ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील सर्व शेतकºयांच्या शेतातील धान पिकाचे सर्वेक्षण करून ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने एकरी २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी. याकरिता बुधवारी शेतकरी सुकाणू समिती किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीद्वारा ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयासमोर धानाच्या पेंढ्या दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देताना तालुका किसान क्रांती समन्वयक विनोद झोडगे, प्रा.अमृत नखाते, नामदेव नखाते, डॉ. प्रेमलाल मेश्राम, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, गोपाल मेंढे, डॉ.विलास मैंद, रामदास कामडी, अनिल कांबळे, प्रकाश खेवले, भगवान मेश्राम, भाऊराव राऊत, शरद ठाकरे, सरपंच बोधडा, महेश पिलारे, चिंतामण म्हस्के, किसन मेश्राम आदींसह पिंपळगाव, सोंद्री, भालेश्वर, लाडज, चिखलगाव, पारडगाव, खामतळोधी, सोनेगाव, सावलगाव, बोडधा, मुडझा, बल्लारपूर, भूज, धामणगाव, रणमोचन, तुलानमेंढा, मौशी, बाळापूर, मेंडकी, नवेगाव (मेंडकी), कुडेसावली, हळदा, पद्मापूर, बेटाळा, बरडकिन्ही, नांदगाव येथील शेतकरी उपस्थित होते.