शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

शालेय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्या धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी जिल्हा परिषद ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्या धोकादायक आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाने त्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) जिल्हा शाखा-चंद्रपूरने केली आहे.

शालेय वर्गखोल्यांचे अपूर्ण बांधकाम पूर्ण करावे, संगणक संच दुरुस्ती करावी, नवीन संगणक संच द्यावे, विद्यार्थ्यांचे बॅंक खाते शून्य रकमेवर काढावे, प्राथमिक शिक्षकांचे वेतन १ तारखेला करावे, सी.एम.पी. प्रणाली लागू करावी, मासिक पगारातून होणारे कपाती विहीत मुदतीत जमा करावी, मोफत पाठ्यपुस्तके वाहतूक चौकशी करावी, सेवानिवृत्त व मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना लाभ विनाविलंब द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

शिष्टमंडळात राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर, अध्यक्ष मोरेश्वर गौरकार, कार्यवाहन अमोल देठे, सुशांत मुनगंटीवार, सतीश दुवावार, दिनेश टिपले, नामदेव सुरपाम, उमेश गोखरे आदी उपस्थित होते.