शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

जलजन्य आजाराकडे वेळीच द्या लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

गोलबाजारात सुविधांचा अभाव चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची ...

गोलबाजारात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या बरीच आहे. किराणा ते भाजीपाल्यापर्यंतच्या सर्वच वस्तू या बाजारात विकत घेता येतात. कापड तसेच अन्य दुकानांची संख्या वाढल्याने ग्राहकांची दरदिवशी मोठी गर्दी होत आहे.

सर्व वस्तू एकच ठिकाणी मिळणाऱ्या गोल बाजारात मूलभूत सुविधा नाही. येथील व्यावसायिक सकाळ पासून तर सायंकाळपर्यंत दिवसभर व्यवसाय करताना दुकानदारांना त्रास होतो़. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्राहकांच्या प्रबोधनाची आवश्यकता

चंद्रपूर : दिवसागणिक विविध जीवनोपयोगी इलेक्ट्रॉनिक साधनांची व वस्तुंची निर्मिती होत आहे. ती वापरण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात कल आहे. मात्र त्या वस्तूमुळे अचानक काही धोकादायक प्रसंग निर्माण झाल्यास त्याबाबत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आजसुद्धा अनेक ग्राहक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सुरक्षेबाबत ग्राहकांच्या प्रबोधनाची गरज आहे.