राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजारग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसहाय्य योजना राबवित आहे. ...
गावात सगळेच शेतकरी, मजूर. यातही एकमेकांच्या कामाला धावून जाण्याची त्यांची नेहमीचीच सहकार्याची भावना. ...
चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगाव (जाणो) येथील दादाजी माकडे (४०) हा वर्षीय इसम घराकडे जात असताना रस्त्यावर पॉकेट सापडला. ...
मागील ४० वर्षापासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याला न्यायालयाच्या निर्णयानंतरही न्याय मिळाला नाही. ...
गावाच्या विकासात स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन त्यांनी सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी. ...
महाराष्ट्र शासनाची वैयक्तिक अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी १ नोव्हेंबर २०११ पासून सुरु झाली आहे. ...
येथील महाशिवरात्रीची यात्रा आणि नागभीड येथील कामुनवार परिवार, असे आता एक समिकरणच तयार झाले आहे. ...
गोंडपिपरी तालुक्यात शेकडो शेतकरी सूर्यफुलांची शेती करतात. पिकांच्या रक्षणासाठी त्यांनी जाळे लावले आहे. ...
सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे. ...