शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आता मजुरांचेही श्रमिक गट

By admin | Updated: February 18, 2015 00:45 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या मजुरांकडून अकुशल काम करून घेण्यात येत आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या मजुरांकडून अकुशल काम करून घेण्यात येत आहे. या मजुरांना त्यांच्या गावाच्या परिसरात निर्धारित निकषानुसार कामे मिळून त्यांच्या कामासंदर्भातील असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आता काही ठराविक तालुक्यामध्ये थेट बचत गटाच्या धरतीवर मजुरांचे ‘श्रमिक गट’ स्थापन करण्यात येणार आहेत.राज्यातील एपीपीई (इटेन्सीव पार्टीसोपेटरी प्लानींग एक्सरसाईज) कार्यक्रम सुरू असलेल्या तालुक्यामध्ये आणि ज्या ठिकाणी एपीपीई कार्यक्रम सुरू नाही, अशा जिल्ह्यातील किमान एका तालुक्यात मनरेगांतर्गत मजुराचे हे श्रमिक गट स्थापन करण्यात येणार आहेत.दरम्यान, त्या अनुषंगाने मनरेगांतर्गतच्या कामामध्ये जिल्हास्तरावर पिछाडीवर असलेल्या व मजूर स्थलांतराचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या तालुक्यात आता मनरेगातंर्गत बचत गटाच्या धरतीवर मजुरांचे श्रमिक गट स्थापन करण्यात येणार आहे. अनेक मजूर कामाच्या शोधात शहरामध्ये कामासाठी स्थलांतरित होत असतात. त्यामध्ये अनेक मजुरांची मजुरीसुद्धा योग्य देण्यात येत नाही. त्यामुळे शासनाने सर्व मजुरांना काम गावातच मिळावे म्हणून मनरेगा योजना सुरू केली. श्रमिक गटांना होणारे फायदेप्रत्यक्ष कामाच्या गरजेप्रमाणे श्रमिक गट एकत्रित कामाची मागणी करू शकतील.एकाच कामावर गटातील सदस्यांना काम दिले जाईल. श्रमिक गटाच्या प्रमुख सदस्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कामाची विभागणी करून देतील.आठवडी सभांच्या माध्यमातून पुढील आठवड्यातील कामाची मागणीही त्यांना करता येईल.ग्रामपंचायतींनाही ग्राम रोजगार दिनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व श्रमिक गटासोबत बैठक घेऊन श्रमिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.मग्रारोहयोत १० दिवस काम केलेले असावेश्रमिक गटामध्ये समाविष्ट होणाऱ्या मजुराने गेल्या आर्थिक वर्षात मग्रारोहयोनेतंर्गत किमान १० दिवस काम केले असणे क्रमप्राप्त आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत नोंदणीकृत व श्रमीक गट तयार करण्यासाठी पात्र मजुरांच्या कुटुंबाच्या जॉब कार्डच्या आधारे १० ते १५ कुटुंबाचा एक श्रमिक गट तयार करण्यात येईल. जवळपास राहणारे कुटुंब किंवा छोट्या वाड्या, पाडे यामधील मजुरांना एकत्रित करून हा गट स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांनी गावनिहाय श्रमिक गटात सहभागासाठी पात्र असलेल्या मजुरांची सभा घेऊन संकल्पना स्पष्ट करत श्रमिक गटांना मार्गदर्शन करणार आहेत. गटामध्ये समूह गट प्रमुख पद निर्माण करून गटाचे नेतृत्व दिले जाईल. गट स्थापन झाल्यानंतर त्यांना ‘युनिक आयडीटी नंबर’ प्रदान करण्यात येणार आहे.