शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

बाबासाहेबांच्या विचारांसाठी लढा उभारण्याची गरज

By admin | Updated: January 31, 2015 23:17 IST

गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला,

चंद्रपूर : गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला, शोषित, पिडीत जनतेला मानवमुक्ती देवून संपूर्ण विश्वात प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेली विषमता दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विश्वात पोहचविण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते बुद्धीस्ट समन्वय कृती समितीद्वारा आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेच्या ‘फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नाही’ या विषयावरील प्रबोधन सत्राच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.बुद्धीस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आणि उपवर-वधू परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार चंद्रपूर, भिमराव जुनघरे आलापल्ली, प्रकाश गावंडे, विलासराव बनकर, विद्याधर लाडे, अ‍ॅड. अवधुत मांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी अर्चना घोडेस्वार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नसल्याचे स्पष्ट करून आपण वेळ, पैसा आणि बुद्धी खर्ची घालून नवसमाज घडविण्याचे कार्य करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. प्रास्ताविक वंदना जांभुळकर, संचालन अजय गणवीर व आभार राहूल देशपांडे यांनी मानले. यावेळी हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)