शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

एका दिवसात जवळपास प्रत्येक शेतकºयाचे वजन कमी झाले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण थांबविण्याची विनंती केली. मात्र, जिल्हा पणन अधिकारी यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास तयार नसल्याने आजही उपोषण सुरूच होते.

ठळक मुद्देउपोषणाचा दुसरा दिवस : आंदोलनाकडे अधिकाऱ्यांनी दाखविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : येथील आधारभूत धान खरेदी केंद्र मागील दोन महिन्यापासून बंदच्या अवस्थेत असल्यामुळे सोमवारपासून शेतकरी आधारभूत केंद्रासमोर उपोषणाला बसले. उपोषणाला बसलेल्या शेतकºयांची उपोषणाची पहिलीच वेळ असल्याने आणि बºयाच शेतकºयांना रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने प्रकृती खालावली आहे.एका दिवसात जवळपास प्रत्येक शेतकºयाचे वजन कमी झाले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.सोमवारी जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण थांबविण्याची विनंती केली. मात्र, जिल्हा पणन अधिकारी यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास तयार नसल्याने आजही उपोषण सुरूच होते. उपोषण सुरू होणार असल्याची कुणकुण खाडे यांना लागताच रविवारी ९ फरवरीला ३ हजार बारदाना पाठविण्यात आला. मात्र हा बारदाना आज पूर्णपणे संपण्याच्या स्थितीत आलेला आहे. मोठ्या प्रमाणात बारदाना पाठवून अखंडीतपणे धान मोजणी करण्याच्या तोंडी आश्वासनाला शेतकºयांनी फेटाळून लावले.आज ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा पणन विभाग किंवा महसूल विभागाचा कोणताही अधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले नसून शेतकºयांच्या हितासाठी सुरू असलेल्या या लढ्याला हजारो शेतकºयांचे समर्थन मिळत असताना प्रशासन मात्र बेदखल करीत असल्याचे समजते. कृषीप्रधान देशात शेतकºयांनी शेतकºयांच्या हितासाठी चालविलेल्या या आंदोलनाला संपूर्ण लाखांदूर तालुक्यातून अनेक शेतकºयांनी भेटी देवून आपला पाठींबा दर्शविला आहे. मात्र प्रशासनाने यांची कोणतीही दखल धेऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रशासनाने त्वरीत उपोषणकर्त्यांच्या मागण्या लेखीस्वरूपात मंजूर केल्या नाही तर येत्या काही उपोषणकर्ते शेतकरी व या उपोषणाला पाठिंबा देणारे शेतकरी रस्त्यावर उतरूण आंदोलन तीव्र करणार असल्याची मत लोकमतजवळ व्यक्त केली.शासनाने एका बाजुला शून्य व्याज सवलीतीची मुदत ३१ मार्च ठरवून दिली असताना जर शेतकºयांचे धानाचे रूपयेच जर ३१ मर्च पुर्वी न मिळाल्यास शेतकºयांना पीक कर्ज व्याजासहीत करून द्यावे लागेल. तसेच उधार उसणे घेतलेल्यांचीही देणी शिल्लक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.-माधुरी हुकरे, जिल्हा परिषद सदस्य.

टॅग्स :Farmerशेतकरी