शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

एका दिवसात जवळपास प्रत्येक शेतकºयाचे वजन कमी झाले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले. सोमवारी जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण थांबविण्याची विनंती केली. मात्र, जिल्हा पणन अधिकारी यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास तयार नसल्याने आजही उपोषण सुरूच होते.

ठळक मुद्देउपोषणाचा दुसरा दिवस : आंदोलनाकडे अधिकाऱ्यांनी दाखविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : येथील आधारभूत धान खरेदी केंद्र मागील दोन महिन्यापासून बंदच्या अवस्थेत असल्यामुळे सोमवारपासून शेतकरी आधारभूत केंद्रासमोर उपोषणाला बसले. उपोषणाला बसलेल्या शेतकºयांची उपोषणाची पहिलीच वेळ असल्याने आणि बºयाच शेतकºयांना रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने प्रकृती खालावली आहे.एका दिवसात जवळपास प्रत्येक शेतकºयाचे वजन कमी झाले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.सोमवारी जिल्हा पणन अधिकारी सी.डी. खाडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व उपोषण थांबविण्याची विनंती केली. मात्र, जिल्हा पणन अधिकारी यांच्या मागण्या लेखी स्वरूपात देण्यास तयार नसल्याने आजही उपोषण सुरूच होते. उपोषण सुरू होणार असल्याची कुणकुण खाडे यांना लागताच रविवारी ९ फरवरीला ३ हजार बारदाना पाठविण्यात आला. मात्र हा बारदाना आज पूर्णपणे संपण्याच्या स्थितीत आलेला आहे. मोठ्या प्रमाणात बारदाना पाठवून अखंडीतपणे धान मोजणी करण्याच्या तोंडी आश्वासनाला शेतकºयांनी फेटाळून लावले.आज ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा पणन विभाग किंवा महसूल विभागाचा कोणताही अधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले नसून शेतकºयांच्या हितासाठी सुरू असलेल्या या लढ्याला हजारो शेतकºयांचे समर्थन मिळत असताना प्रशासन मात्र बेदखल करीत असल्याचे समजते. कृषीप्रधान देशात शेतकºयांनी शेतकºयांच्या हितासाठी चालविलेल्या या आंदोलनाला संपूर्ण लाखांदूर तालुक्यातून अनेक शेतकºयांनी भेटी देवून आपला पाठींबा दर्शविला आहे. मात्र प्रशासनाने यांची कोणतीही दखल धेऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्रशासनाने त्वरीत उपोषणकर्त्यांच्या मागण्या लेखीस्वरूपात मंजूर केल्या नाही तर येत्या काही उपोषणकर्ते शेतकरी व या उपोषणाला पाठिंबा देणारे शेतकरी रस्त्यावर उतरूण आंदोलन तीव्र करणार असल्याची मत लोकमतजवळ व्यक्त केली.शासनाने एका बाजुला शून्य व्याज सवलीतीची मुदत ३१ मार्च ठरवून दिली असताना जर शेतकºयांचे धानाचे रूपयेच जर ३१ मर्च पुर्वी न मिळाल्यास शेतकºयांना पीक कर्ज व्याजासहीत करून द्यावे लागेल. तसेच उधार उसणे घेतलेल्यांचीही देणी शिल्लक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लेखी आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.-माधुरी हुकरे, जिल्हा परिषद सदस्य.

टॅग्स :Farmerशेतकरी