शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

महिपाल बाबा टेकडी व मराई तीर्थस्थळांचा विकास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:34 AM

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८० तीर्थक्षेत्र आहेत. यातील कित्येक तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा प्राप्त आहे. बल्लारपूर तालुक्यातील काेठारी येथील ...

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८० तीर्थक्षेत्र आहेत. यातील कित्येक तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा प्राप्त आहे. बल्लारपूर तालुक्यातील काेठारी येथील महिपाल बाबा टेकडी व जिवती तालुक्यातील मराई पाटण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी विसापूर-बामणी जि. प. क्षेत्राचे सदस्य व भाजपा अनुसूचित जमाती माेर्चा जिल्हा अध्यक्ष ॲड.हरीश गेडाम यांनी केली आहे.

जिल्हा वार्षिक याेजनेंतर्गत यात्रा स्थळे व तीर्थ क्षेत्राचा विकास करण्यासाठी उपाययोजना करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सन २०२०-२१ तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी निधी वितरित करण्याचे नियोजन केले आहे. काेठारी येथील महिपाल बाबा टेकडीवर दरवर्षी माेठी यात्रा आयोजित केली जाते. या ठिकाणी आवश्यक साेईसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होते. जिवती तालुक्यातील मराई पाटण तीर्थक्षेत्र आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान आहे. अन्य भाविकही दर्शनासाठी माेठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. जिल्ह्यातील भाविकांसह शेजारच्या तेलंगणा राज्यातील भाविक दर्शनासाठी मराई पाटण तीर्थस्थळी येऊन मनाेभावे पूजा-अर्चना करतात. येथेही भाविकांना साेईसुविधा उपलब्ध नसल्याने अडचणीला सामाेरे जावे लागते. जिल्हा वार्षिक याेजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर करून देण्याची मागणी ॲड.हरीश गेडाम यांनी केली आहे.