शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा

By admin | Updated: July 27, 2014 23:39 IST

या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट

शेतकरी हतबल : दुबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीतचंद्रपूर : या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आधी पावसाने डोळे वटारले नंतर संततधार पावसाने झोडपले; आणि आता मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. मजुरीचा वाढता दर बघून तर, त्याचे जगणे आणखी कठीण होत आहे.जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल महिन्याभरापर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे नष्ट झाले. अशा परिस्थितीत अनेकांनी दुबार पेरणी करून आलेल्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर संततधार पावसाने हजेरी लावून पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यामुळे शेतात पाणी साचले आणि नानाविध समस्या निर्माण झाल्या.अशातच पेरणी केलेले बियाणे पऱ्ह्यांच्या स्वरूपात रोवणीयोग्य झाल्यानंतर आता काहींनी रोवणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र मजुरांचा तुटवडा आणि मजुरीच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मूल, सावली, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा आदी तालुक्यांमध्ये भातासाठी तर कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती आदी तालुक्यांमध्ये कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या दोन्ही कामांसाठी मजुरांची मोठी मागणी असते. मात्र मजूरी वाढूनही शेतकऱ्यांना मजुर मिळणे कठिण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)