शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर १० महिन्यांनंतर मिळणार निराधार हिराबाईला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव भारोसा त्या गावातील हिराबाई लिहिते, या रहिवासी असून त्या विधवा असल्यामुळे जवळपास सन २००३ ...

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव भारोसा त्या गावातील हिराबाई लिहिते, या रहिवासी असून त्या विधवा असल्यामुळे जवळपास सन २००३ पासून त्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे. परंतु कोरपना तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या गलथान कामामुळे हिराबाई पुरुषोत्तम लिहिते, यांचे डिसेंबर २०२० पासून ते मे २०२१ पर्यंत असे एकूण सहा महिन्यांचे अनुदान थकीत होते. हे अनुदान थकीत असल्यामुळे हिराबाई लिहिते, यांनी तहसील कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. परंतु त्यांना वारंवार उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्या हतबल झाल्या होत्या. त्यांनी ही बाब भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी लाभार्थी यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात या प्रकरणी चौकशी करून थकीत अनुदान देण्यासंदर्भात मागणी केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातून हिराबाईला थकीत अनुदान देण्यात येईल, असे लेखी देण्यात आले. त्यामुळे हिराबाईला तब्बल १० महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे.