शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अधीक्षकांच्या धाकाने वाहनांचे अतिक्रमण हटले

By admin | Updated: March 15, 2015 01:03 IST

गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले.

गडचांदूर: गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले. कधी खुले न दिसणारे रस्ते पूर्णपणे खुले दिसले. रस्त्यावरील वाहनांचे अतिक्रमण मोकळे झाले. मात्र साहेब गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांंनी येथे नियमित भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माणिकगड कंपनीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहतात. रस्त्यावर अतिक्रमण व वाहनांचा धूर आणि रस्त्यावरची धुळ यामुळे दुचाकी चालक हैराण झाले आहे. मात्र पोलीस अधिक्षकांच्या दौऱ्यामुळे या रस्त्यावर वाहन हटविण्यात आले.नागरिकांच्या डोळ्यात धुळीचे कण जाऊ नये म्हणून विशिष्ट प्रसंगी माणिकगड कंपनी टँकरच्या माध्यमातून पाणी टाकतात. या दौऱ्यामुळे कंपनीनेही रस्त्यावर पाणी टाकले. मात्र ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्य दाखविले नाही.पोलिसांकडून नेहमी गडचांदूरवासीयांची उपेक्षा होत आहे. जे काम पोलीस अधिक्षक येणार म्हणून झाले तेच काम दररोज केले तर नागरिकांनाही सुरक्षित वाटेल. वर्दळीच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)