शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची थांबलेली चाके गतिमान होताच अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Accident Chandrapur News वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनऊ महिन्यात ४०७ अपघात १८२ जणांचा मृत्यू, २९९ जण जखमी

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने अपघाताची संख्या रोडावली होती. मात्र वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर जिल्हात सुमारे १२२ अपघात झाले आहेत. यामध्ये ५७ जणांचा बळी गेला असून ७१ जण जखमी झाले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता संपूर्ण वाहतूक बंद होती. परिणामी जिल्ह्यातील अपघात आपोआपच कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात शासनाने लॉकडाऊन हटविले, पुन्हा वाहनाची चाके सुरळीत झाली.दुचाकी व चारचाकीधारक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेफीकीर वाहन पळवू लागले. परिणामी अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अपघाताची मुख्य कारणेवाहतूक विभागाने वाहन चालवतानाची नियमांवली तयार केली आहे. मात्र अनेकजण वाहन नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवतात.वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, रात्रीच्या वेळी वाहन चालवणे, वाहनाची गती जास्त असणे.

वाहतूक विभागाकडून वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी जनजागृती सुरु आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात