शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्यसेवेवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने आरोग्य यंत्रणेला थोडा आधार मिळाला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती चिंताजनक : १४ वर्षांपूर्वीच्या कर्मचारी आकृतीबंधावरच चालतो कारभार

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण, शहरी व आदिवासी भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मात्र, १४ वर्षांपूर्वी तयार केलेल्या आकृतीबंधानुसारच कर्मचारी भरती सुरू असताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. कोरोनामुळे हे संकट पुन्हा गडद झाले. शासनाला या जुन्या आकृतीबंधाचा फेरविचार केला तरच आरोग्यसेवा सुदृढ होवू शकेल.२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४३ हजार आहे. सद्यस्थितीत ही लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. राज्य शासनाने २००६ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी करीत आहे. परिणामी वाढत्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याने आरोग्य यंत्रणेला थोडा आधार मिळाला. मात्र, जिल्ह्यात डॉक्टरांची ३५ टक्के पदे रिक्त आहेत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बºयाच आरोग्य कर्मचाºयांना आकस्मिक जबाबदाºया सोपविण्यात आल्या. याचा अनिष्ट परिणाम नियमित आरोग्य सुविधांवर झाला. कोरोनामुळे उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाºयांची संख्या कमालीची घटली. हे खरे असले तरी आरोग्य विभागातील तुटपुंजे मनुष्यबळ आरोग्य सेवेवर विपरित परिणाम करीत आहे. कोरोना संकटात ही बाब अधिक धोकादायक आहे.आरोग्य योजनांवर झालेला खर्चजिल्हा परिषद आरोग्य विभागाने २०१५ मध्ये ७ कोटी ६७ लाख २० हजार ८१८, २०१६ मध्ये ८ कोटी ५२ लाख ८१ हजार, २०१७ मध्ये ८ कोटी ८५ लाख ६० हजार ४६५, २०१८ मध्ये १७ कोटी ३१ लाख ३७ हजार १३९ आणि २०१९ मध्ये १८ कोटी २८ लाख ९० हजार ६६० हजारांचा निधी विविध आरोग्य योजनांसाठी खर्च केला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य