शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

जवखेडे हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करा

By admin | Updated: November 6, 2014 01:20 IST

संपूर्ण मानवजातीला कलंकीत करणाऱ्या व पुरोगामी महाराष्ट्रातील शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या २० आॅक्टोबरला घडलेल्या...

चंद्रपूर : संपूर्ण मानवजातीला कलंकीत करणाऱ्या व पुरोगामी महाराष्ट्रातील शरमेने मान खाली घालावयास लावणाऱ्या २० आॅक्टोबरला घडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावातील जाधव परिवारातील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने एका लेखी निवेदनाद्वारे येथील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनी केली आहे.दलित हत्याकांडाला घेऊनच भाजप सरकारचा राज्यात उदय झाला आहे. एकीकडे गोरक्षण कायद्याची मागणी करणारे, गायीला माता माणून तिची पूजा करणारे, गाईची हत्या करू नये, अशी मागणी करणारे, जिवंत माणसाची खुलेआम कत्तल करून काय संदेश देवू पहात आहे? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.गेली १४-१५ दिवस लोटूनही येथील पोलीस प्रशासन आरोपीचा शोध घेवू शकत नाही. त्यामुळे आरोपींना पोलिसाद्वारे अभय देण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशी शंका भारिप बहुजन महासंघाने व्यक्त केली आहे. एकीकडे अ‍ॅक्ट्रासिटी दाखल करायची तर दुसरीकडे आरोपीचे नाव माहित नाही. साधा त्याचा चेहरा माहीत नाही, असे सांगितले जात आहे. यामागे नेमकी पोलिसांची भूमिका काय? असा प्रश्नही निर्माण होत आहे. सदर घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेची सीबीआय चौकशी करावी, दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, नगर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना जबाबदार धरून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष कुशल मेश्राम, पी.व्ही. मेश्राम, सुरेश नारनवरे, रूपचंद निमगडे, राजूभाऊ किर्तक, मधुभाऊ वानखेडे, रुचा लोणारे, शालू कांबळे, विवेक पेटकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)