शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच आहारात दांडी

By admin | Updated: September 10, 2014 23:29 IST

शासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार

कुपोषण कायमच : महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे ?रवी जवळे - चंद्रपूरशासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. प्रत्येक बालकाला, गरोदर व स्तनदा मातेला दररोज १२० ग्रॅम ते १४० ग्रॅम आहार घरपोच देण्याचा शासकीय नियम आहे. हा आहार दर महिन्याला शासनाकडून पुरविलाही जातो. मात्र अनेक गरोदर, स्तनदा मातांना व बालकांना घरपोच हा आहार मिळतच नसल्यामुळे महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात, तळागाळातील दुर्गम भागात हातावर आणून पानावर खात जीवन कंठत आहेत. अशावेळी आपल्या बालकांना पोषण आहार देताना त्यांना कठीण जाते. परिणामी कुपोषणाचा आलेख कधीच कमी होत नाही. त्यामुळे शासनाने कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील बालकांना, याशिवाय ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना मोफत पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केला. यावर शासन दररोज कोट्यवधीचा खर्च करते. उल्लेखनीय असे की ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर आणि स्तनदा मातांना हा आहार घरपोच देणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाला या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरात सर्वेक्षण करून ० ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची यादी तयार केली जाते. दर महिन्याला ही यादी अपडेट केली जाते. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसच्याच माध्यमातून हा आहार लाभार्थ्यांना घरपोच पोहचवावा लागतो. विशेष म्हणजे, कोणत्या लाभार्थ्याला कोणता आहार किती द्यायचा याचेही शासकीय संकेत आहेत. ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना सत्तू १३० ग्रॅम, शिरा १२० ग्रॅम व उपमा १२० ग्रॅम असा आहार दररोज द्यावा लागतो. गरोदर व स्तनदा मातांना सुकडी १४० ग्रॅम, उपमा १४० ग्रॅम व शिरा १४० ग्रॅम दररोज द्यावा लागतो. महिन्यातील २५ दिवस हा आहार दिला जातो. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या कंत्राटी कंपनीकडून महिनाभरात लाभार्थ्यांच्या निकषानुसार ८ हजार ६६ क्विंटल आहार जिल्हा परिषदेकडे पुरविलाही जातो. मात्र शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना हा आहार घरपोच मिळत नाही.