शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहाच्या उच्चाटनासाठी स्वातंत्र्य मधुमेहापासून उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST

चंद्रपूर : भारतातून शत्रूला परतवून लावायला आपणाला यश मिळाले. मात्र, शरीरातील शत्रू म्हणजेच आजार जैसे थे आहेत. त्यामुळे मधुमेहापासून ...

चंद्रपूर : भारतातून शत्रूला परतवून लावायला आपणाला यश मिळाले. मात्र, शरीरातील शत्रू म्हणजेच आजार जैसे थे आहेत. त्यामुळे मधुमेहापासून मुक्ती मिळविण्यासाठी स्वातंत्र्य मधुमेहापासून हा उपक्रम माधवबागच्या वतीने साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक मधुमेहग्रस्तांनी सहभाग घेतला होता. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारात झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह उच्चरक्तदाब, ब्लॉकेजेस, हृदरोग, लठ्ठपणा आदी आजारांचा समावेश आहे. मधुमेहाचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माधवबागतर्फे स्वातंत्र्य मधुमेहापासून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ३३ मधुमेह रुग्णांची जीटीटी तपासणी करण्यात आली. याद्वारे मधुमेहमुक्त झालेल्याचा निष्कर्ष काढता येतो. यावेळी मागील सहा महिन्यांत उपचार घेत असलेल्याची, तसेच दोन ते तीन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्याची तपासणी करण्यात आली. यावेळी माधवबागचे संचालक डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी मधुमेह, हृदयरोग, ब्लॉकेजेस, उच्चरक्तदाब आदी आजार जीवनशैलीच्या यथायोग्य बदलाने परतावून लावता येते, असे सांगितले, तर डॉ.प्रीती सरबेरे यांनी जीवनशैलीतील बदलामुळे मधुमेह रुग्णांच्या शरीरात होणाऱ्या बदलाविषयी माहिती दिली. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.