शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:58 PM

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.

ठळक मुद्देकिसानपुत्र फाऊंडेशन : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.याप्रसंगी किसानपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, प्रदीप बोबडे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, किशोर जोरगेवार, नगरसेवक सचिन भोयर, संदीप आवारी, सुरेश महाकुलकर, अशोक नागापुरे, डॉ. ईश्वर कुरेकर, बळीराज धोटे, प्रा. प्रमोद उरकुडे, वसंत उमरे, संतोष ताजणे, नितीन बन्सोड, सुनील भोयर, उमाकांत धांडे, प्रा. सुरेश चोपणे, दीपक जेऊरकर, आदींची उपस्थिती होती.यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकºयांनी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र शासनाचे शेतकºयांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात विविध सामजिक संघटनांच्या पदाधिकाºयांचा सहभाग होता.वरोरा येथेही शहीद योगेश डाहुले स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते मोरेश्वर टेमुर्डे, नितीन मत्ते, शरद जीवतोडे, शरद मडावी, सुधाकर रोहणकर, नामदेव जीवतोडे, अंकुश निब्राड, बंडू झाडे, मनीष शिरसाटे, दिलीप नागराळे, बंडू भोंगळे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी होते.