शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सौर कृषिपंपांमुळे शेतकरी झाले स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:41 IST

पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१०२ शेतकऱ्यांना कृषिपंप : ७१ शेतकºयांना सौरपंपाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या अतिदुर्गम भागातील दोन शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप लावून पाणी टंचाईवर मात केली. जिल्ह्याकरिता १३५ पंपांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. शेतकऱ्यांची वाढती गरज लक्षात घेवून यामध्ये वाढ करण्याची मागणी आता सुरू झाली आहे. १७३ अर्जांपैकी १०२ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला. ७१ शेतकरी सौरऊर्जा पंपांच्या प्रतीक्षेत आहे.केंद्र शासनाने राज्याकरिता केवळ सात हजार ५४० सौर ऊर्जापंपाचे उद्दिष्ट निश्चित केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राध्यान देण्यात आले. पारंपारिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, वनविभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राअभावी विज पंप बसवू न शकणारे शेतकरी, महावितरणकडे पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकीही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे नजजिकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही, अशा शेतकºयांच्या शेतात सौर कृषीपंप लावल्या जाते. शेत जमिनीचे क्षेत्र पाच एकर पेक्षा अधिक असल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही. महावितरणच्या सहाय्याने जिल्ह्यामध्ये १३५ पंपाकरिता २०२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यातील १७३ अर्जाना मंजुरी देऊन डिमांड भरलेल्या १०२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाचा लाभ देण्यात आला. हे शेतकरी आता पिकांना पाणी देण्यासाठी स्वावलंबी झाले आहेत. सौर कृषिपंपामुळे उत्पन्नाची हमी मिळाली असून अतिदुर्गम भागातील शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पीक घेऊ लागले आहेत.योजनेची व्याप्ती वाढवावीदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. मात्र या योजनेबाबत अद्यापही अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. संबंधित विभागाकडून याबाबत पाहिजे तसा प्रचार-प्रसार करीत जनजागृती करण्यात आलेली नाही. आता कृषी विभागाने याबाबत विशेष पाऊल उचलून योजनेची व्याप्ती वाढवावी.