शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

शेतकऱ्यांचे रबी हंगामातील नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर आर्थिक संकट : कापणी व बांधणीसाठी तीन हजार रूपये एकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाच्या खरीप हंगामात धानपीक ऐन गर्भवस्थेत असताना दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात परतीच्या वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे हजारो हेक्टरवरील धानपिकाचे नुकसान झाले. अशाही स्थितीत आता धान कापणी व बांधणीचे दर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्क्याने वाढली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. त्यांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.जिल्ह्यातील ७० टक्के जनता धानपिकाच्या भरवशावर अवलंबून आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अर्थव्यवस्था शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व्यवसाय तोट्यात चालला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. शेतकºयांनी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेऊ न धानपीक लागवडीचा खर्च केला. धानपीक जोमात असताना परतीच्या पावसाने नुकसान केले. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी धानपीक कापणी व बांधणीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, या कामाचे दर गतवर्षीपेक्षा यंदा वाढले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर संकट ओढावल्याने आर्थिक परिस्थिती खिळखिळी झाली आहे. परंतु, अशाही स्थितीत कापणी बांधणीचे दर स्थित राहतील किंवा कमी होतील, असा अंदाज जिल्ह्यातील शेतकºयांना होता. परंतु सध्या उलट स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात धान कापणी व बांधणीसाठी प्रती एकर २ एकर ८०० रूपये गुत्ताच्या स्वरूपातून घेतले जात आहेत. काही ठिकाणी कापणी व बांधणीसाठी दीड हजार असे एकूण तीन हजार रूपये घेतले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने धानाची मळणी केली जात असून प्रती पोते ५०, ५५ व ६० रूपये घेतले जात असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी