शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:53 IST

आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देएकाच वेळी तीन जनावरे मृत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सदर घटना गेवरा खुर्द येथील असून रविवारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपाापली जनावरे चरायला सोडली. सायंकाळी घराकडे परततांना गावाशेजारीच दोन गायींचा मृत्यू झाला तर दोन बैलांपैकी घरी पोहताच एकाचा मृत्यू झाला. काही कळण्याचे आत एका पाठोपाठ तीन जनावरांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकºयांत भीती निर्माण झाली आहे. लागलीच विहीरगाव येथील पशुधन विकास अधिकाºयांना माहिती देण्यात आली. अत्यवस्थ असलेल्या बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. मृत जनावरांच्या मालकांमध्ये सुमाजी आकू रामटेके व विलास लक्ष्मण भगत यांची प्रत्येकी एक गाय व जीवनदास सावजी वाढणकर यांच्या मालकीचा बैल होता तर चौथा बैल गजानन तुकाराम चौधरी यांच्या मालकीचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृत्यूचे कारण कळू शकले नसले तरी याबाबत सावलीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. जुनेजा यांना माहिती कळविण्यात आली. वृत्त लिहिपर्यंत मृत जनावरांचा मृत्यूबाबत स्थानिक डॉक्टरांनी केवळ विषबाधेची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. एकाच वेळी एकाच गावात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने या घटनेमागील खरे कारण आवश्यक झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.मृत्यूचे कारण अस्पष्टचरायला गेलेल्या तीन जनावरांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्यी भीती निर्माण झाली आहे. सदर जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला, या जनावरांनी काय खाल्ले होते, सर्पदंशाचा तर प्रकार नाही ना, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.