शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

जनावरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शेतकरी भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 21:53 IST

आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ठळक मुद्देएकाच वेळी तीन जनावरे मृत

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सदर घटना गेवरा खुर्द येथील असून रविवारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपाापली जनावरे चरायला सोडली. सायंकाळी घराकडे परततांना गावाशेजारीच दोन गायींचा मृत्यू झाला तर दोन बैलांपैकी घरी पोहताच एकाचा मृत्यू झाला. काही कळण्याचे आत एका पाठोपाठ तीन जनावरांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकºयांत भीती निर्माण झाली आहे. लागलीच विहीरगाव येथील पशुधन विकास अधिकाºयांना माहिती देण्यात आली. अत्यवस्थ असलेल्या बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. मृत जनावरांच्या मालकांमध्ये सुमाजी आकू रामटेके व विलास लक्ष्मण भगत यांची प्रत्येकी एक गाय व जीवनदास सावजी वाढणकर यांच्या मालकीचा बैल होता तर चौथा बैल गजानन तुकाराम चौधरी यांच्या मालकीचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृत्यूचे कारण कळू शकले नसले तरी याबाबत सावलीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. जुनेजा यांना माहिती कळविण्यात आली. वृत्त लिहिपर्यंत मृत जनावरांचा मृत्यूबाबत स्थानिक डॉक्टरांनी केवळ विषबाधेची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. एकाच वेळी एकाच गावात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने या घटनेमागील खरे कारण आवश्यक झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.मृत्यूचे कारण अस्पष्टचरायला गेलेल्या तीन जनावरांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्यी भीती निर्माण झाली आहे. सदर जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला, या जनावरांनी काय खाल्ले होते, सर्पदंशाचा तर प्रकार नाही ना, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.