शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दारूला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारकडून हीच अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

चंद्रपूर : एखादी गोष्ट अवैध विकली जाणे याचा अर्थ तिला वैधता देणे असा होत नाही. मात्र आघाडी सरकारने असाच ...

चंद्रपूर : एखादी गोष्ट अवैध विकली जाणे याचा अर्थ तिला वैधता देणे असा होत नाही. मात्र आघाडी सरकारने असाच अर्थ काढत चंद्रपूरची दारुबंदी हटविल्याचे दिसते. या सरकारची भूमिका नेहमीच दारूला समर्थन देणारी राहिली आहे. अशा सरकारकडून हीच अपेक्षा होती. मात्र लोकांनी लोकहित कशात आहे, हे बघावे, असे मत लोकलेखा समितीचे प्रमुख माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

यावेळी आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, लोकांच्या आवाजाला प्रतिसाद देत भाजप सरकारने चंद्रपुरात दारुबंदी केली होती. २०११ मध्ये ५८८ ग्रामपंचायतीने दारुबंदी समर्थनार्थ ठराव केला आहे. पाच हजारांहून अधिक गरीब महिला पदयात्रा करीत विधानसभेत आल्या. कॉंग्रेसच्याच राज्यात यावर मंथन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. माजी मंत्री स्व. संजय देवतळे हे समितीचे अध्यक्ष होते. डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे यांच्यासारखे समाजसेवक समितीचे सदस्य होते. त्यांनीच चंद्रपुरात दारुबंदी करण्याची सूचना केली. लोकांच्या इच्छेचा विचार करून भाजप सरकारने दारुबंदी केली.

बॉक्स

अवैध दारू विक्री होते हे सांगणे म्हणजे सरकारचे अपयशच

जिल्ह्यात अवैध दारू विक्री होते, ज्या पोलिसांवर १५ हजार कोटी रुपये खर्च केले जातात. ते पोलीस अवैध दारू विक्री थांबवू शकत नाही, हे मान्य करणे म्हणजेच आपल्या सरकारचे अपयशय मान्य केल्यासारखे आहे. दारू अवैध विकली जात असेल तर तिला वैधता देण्यापेक्षा कायदे कठोर करण्याची, कडक उपाययोजना करण्याची गरज होती, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.