शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

चांदली ग्रामपंचायतीची निवडणूक बेकायदेशीर

By admin | Updated: February 24, 2016 00:58 IST

चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.

नंदलाल करंबे यांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारब्रह्मपुरी : चांदली येथील ग्रामपंचायतीची नुकतीच झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदलाल करंबे यांनी केला आहे.तालुक्यातील चांदली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. सरपंच व उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार यांनी ग्रामपंचायत अधिनियम १६४८ कलम ३५/३ अन्वये अविश्वास हस्तानुसार १६ फेब्रुवारी २०१६ ला निवडणूक घेतली. परंतु तहसीलदार व अपासी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून तारीख न ठरविता आपल्या अधिकारातून मनमानी कारभार करून निवडणूक घेतली आहे. कायद्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर व उपायुक्त नागपूर विभाग यांचा आदेश न जूमानता मुदतीच्या आत तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंचाची निवडणूक घेतली आहे. कायद्याने ग्रामपंचायत अधिनियम ३३/१ नुसार सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक तारीख व वेळ ठरविणे जिल्हाधिकारी यांच्या कक्षात येते. निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदार अथवा अध्यासी अधिकारी यांना ठरविण्याची कुठेही तरतूद नाही. मात्र त्यांनी कलम ३३/१ चा वापर न करता कलम ३५/३ चा वापर केला आहे, असे नंदलाल करंबे यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता कलम ३५/३ चा नियम या पदाच्या निवडणुकीसाठी लागू होत नाही. त्यामुळे अपुऱ्या कायद्याच्या आधारावर तहसीलदाराने निवडणूक घेऊन मनमानी कारभार केला असल्याचा आरोप नंदनलाल करंबे यांनी केला आहे. या निवडीची पूर्ण प्रक्रिया रद्द करून कायदेशिर निवडणुकीची प्रक्रिया राबविण्याची मागणी त्यांनी केली असून याबाबत एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)