शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांपासून आठशे वीज ग्राहक बदली मीटरच्या रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST

कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय गेले काही डबघाईस आले. आर्थिक परिस्थिती बिकटची निर्माण झाली आहे. अशातच वीज कोसळण्याचे व लखलखाट ...

कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय गेले काही डबघाईस आले. आर्थिक परिस्थिती बिकटची निर्माण झाली आहे. अशातच वीज कोसळण्याचे व लखलखाट होण्याच्या परिणामाने अनेकांचे वीज मीटर बंद पडले. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या, त्यांच्या दुरुस्तीचा अथवा नवीन वस्तू घेण्याचा आर्थिक भार वाढला असता एक प्रकारचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनी सरासरी वीज बिल आकारत असते. त्यामध्ये जास्तीचे बिल येत असल्याने ग्राहक हतबल झाले आहेत. एकीकडे मीटर बदलवून मिळेना तर दुसरीकडे जास्तीचे बिल आल्याने दुहेरी संकटात ग्राहक सापडलेला आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वीज वितरण कंपनीने बदली मीटरचा ताबडतोब पुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

कोट

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बदली मीटरचा पुरवठा झाला नसल्याने आठशे ग्राहक प्रतीक्षेत आहेत. मीटर उपलब्ध झाल्यास ताबडतोब लावून दिल्या जाईल

- एस. व्ही. रामटेककर

शहर अभियंता, वीज वितरण कंपनी ब्रह्मपुरी.