शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीअभावी तालुक्यातील शेतमजुरांवर आर्थिक संकट

By admin | Updated: July 3, 2014 23:30 IST

राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने

ब्रह्मपुरी : राज्यात पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या असून शेतमजुरांना त्याची धग सोसावी लागत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पेरणीचे प्रमाण सरासरी चार ते पाच टक्केच आहे. पेरणीच नसल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे शेतमजुरांवर आर्थिक संकट आले आहे.उन्हाळ्यातील शेतीच्या मशागतीनंतर पेरणीच्या वेळी जमा केलेल्या मजुरीच्या रकमेवर शेतमजुरांचे अर्थकारण अवलंबून असते. खरिपात पेरणी, निंदन, खरपन, ढवरणी, कापनीपर्यंत शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होतो. पेरणी न झाल्याने साहजिकच शेतमजुरांसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. सुरुवातीचाच काळ संघर्षमय ठरल्याने संपूर्ण वर्षाचे अर्थकारणच बिघडण्याची चिन्हे असल्याचे शेतमजुरांनी सांगितले. पुरुषांना २०० रुपये प्रतिदिन तर महिलांना १०० रु. असे शेतमजुरीचे दर आहेत. पाऊस येण्याच्या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. या संदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्रामीण भागाचा आढावा घेतला. ब्रह्मपुरी वरुन - वडसाकडे जाताना १० किमी वर हरदोलीजवळ एका शेतात पेरणी करणारा शेतमजूर निलकंठ ज्ञानेश्वर टिकले यांनी शेतमजुराचे अर्थकारण मांडले. पेरणीच्या दिवसात एक एकर शेतात बियाणे पेरण्यासाठी एक हजार रुपयापर्यंत मोबदला मिळतो. याकरिता बैलजोडी आणि काही मजूर लागत असतात.मात्र सध्या पाऊसच नसल्याने पेरणीची कामे फारसी झाली नाहीत. गावोगावी जाऊन शेतमजुरांचा शोध घ्यावा लागतो.. या कामाकरिता कुटुंबातील सर्वच सदस्यांचा सहभाग असतो. तेवढीच अधिक मजुरी मिळत असते. (प्रतिनिधी)