शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अतिवृष्टीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील पऱ्हे बांधातच सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:07 IST

तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील नेरी, कटारा (रिठ) व अन्य गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो एकर क्षेत्रातील धान पºह्याला जोरदार फटका बसला आहे.तालुक्यात भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पऱ्हे उशीरा टाकले. पुरेसा पाऊस आल्यानंतर रोवणीला सुरू केल्या जाणार होती. परंतु, चार दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पºहे वाहून गेले. नाल्याकाठावर शेती असणाऱ्या कटारा (रिठ) गुलाब श्रावण पिसे यांच्यासह अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. धाणाची शेती येथे आहे. या शेतीमध्ये धानाचे उत्पादन घेतल्या जाते त्याकरिता शेतकऱ्यांने धानाचे पऱ्हे टाकले. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे व परिवाराचे पालनपोषण कसे करावे, या चिंतेत शेतकरी हतबल झाले आहेत. गुलाब पिसे यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून एक लाखाचे पीक कर्ज घेतले. पण सततच्या पावसामुळे धानाचे पऱ्हे सडले आहेत. हीच परिस्ेिथती अनेक शेतकऱ्यांबाबत घडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती