शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:47 IST

मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारांना प्रेरणा : आष्टा येथील युवकाने दिला पारंपरिक शेतीला फ ाटा

विराज मुरकुटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. मात्र, आष्टा गावातील गुणवंत भालचंद्र या उच्च शिक्षित युवकाने पारंपरिक शेती टाळून कांदा लागवडीचा मार्ग स्वीकारला.गुणवंत भालचंद्र मोरे यांनी शेती व्यवसायालाच केंद्रबिंदू मानले. गुणवंतला चक पोंभुर्णा शिवारात पाच एकर शेती आहे. यापैकी केवळ अर्धा एकरात महाबिजकडून ‘किरण’ नावाचे कांदा बियाणे लागवड करून नवा मार्ग स्वीकारला. रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय बॉयोडॉयनॉमिक खताचा वापर केला. हा कांदा लाल रंगाचा असून पीक मोठ्या डौलाने उभे आहे. कांद्याची शेती ते चार वर्षांपासून करीत आहेत. त्यासोबतच भेंडी, धान, हरभरा, कोंथीबीर व भाजीपाला पिकांचे ेउत्पादनही घेत आहे. त्यांना कुटुंबियाचीही मदत आहे.शासनाकडून सिंचनाची योजना नसताना केवळ शेतातीलच छोट्याशा विहिरीतूनच पाणी दिले जात आहे. त्यांनी तुषार सिंचन लावला असून दरवर्षी समाधानकारक पीक हाती येत आहे. अर्ध्या एकरात दरवर्षी ४० क्विंटल कांद्याचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत ८० हजार किंमतीचे उत्पन्न गुणवंतला मिळाले आहे. सहा ते सात हजारांचा खर्च वजा केल्यास ७३ हजारांचा नफा मिळाला, अशी माहिती गुणवंतने दिली.कांदा लागवडीसाठी कृषी कार्यालय पोंभुर्णा येथून बियाणे मिळविले. यासाठी कृषी सहायक ए. डी. ताले यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. कांदा उत्पादन निघाल्यानंतर पोंभुर्णा येथील बाजारपेठ व सोबतच जिल्ह्यातील तालुका बाजारातही लाल कांद्याची विक्री केली जात आहे. कांदा लागवडीची ही शेती अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी आहे.केवळ पारंपरिक पीक न घेता बदलत्या काळानुसार शेती केल्यास अडचणीवर मात करता येवू शकते. त्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करावा. शासनाच्या योजनांचाही लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रि या गुणवंतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.बॉयोडायनॅमिक खत म्हणजे काय?पीक काढल्यानंतर शेतात तणस लाखोळीचे कुटार, गव्हांडा, घसकट व शेतातून निघालेला काडीकचरा एकत्र कुजविल्यास बॉयोडायनॅमिक सेंद्रिय खत तयार होते.

टॅग्स :onionकांदा