शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली; बायोमेट्रिक अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:07 IST

Chandrapur : अकरावी व बारावी कॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवणे, शिष्यवृत्ती, सवलतींसाठी पारदर्शकता आणणे, या उद्देशाने शिक्षण विभागाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी बायोमेट्रिक (आधार आधारित) हजेरी प्रणाली सक्तीची केली आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी लावून एखाद्या छोट्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी चांगलीच अडचणीची जाणार आहे. यामुळे इन्स्टिट्यूट संचालक तसेच विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

अकरावी व बारावी क्रॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत. येथे प्रवेश घेतल्यानंतर ते छोट्या-मोठ्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखतात. परंतु, आता बायोमेट्रिक हजेरीत हे शक्य नाही. त्यामुळे अडचण वाढणार आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार?यंदाच्या शैक्षणिक सत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. त्यासाठी पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. येथे ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.

महाविद्यालयात नाही यंत्रणाअनेक महाविद्यालयांमध्ये यंत्रणा अजूनही पूर्णपणे कार्यरत नाही. यासोबतच मशीन बंद असणे, अंगठा न ओळखला जाणे, कनेक्टिव्हिटी समस्या, सकाळी उशीर झाल्यास विद्यार्थ्यांची हजेरी लागत नाही आणि अनुपस्थिती नोंदवली जाते. अशाही अनेक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांमध्येही अडचण निर्माण झाली आहे. तांत्रिक समस्यांही कायम आहे.

जिल्ह्यात अकरावीच्या २० हजार जागाचंद्रपूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या जवळपास २० हजार जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २४ हजार २५ इतकी आहे. यातील काहीजण वेगवेगळ्या शाखा निवडतात.

थम्ब अटेन्डन्स नसल्यास मिळणार नाही योजनांचा लाभविद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्याच्या अनुषंगाने तसेच पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने थम्ब अटेन्डन्स बंधनकारक केले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर