शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

जिल्हा स्वच्छतेसाठी कुटुंबाशी संवाद

By admin | Updated: August 22, 2016 01:51 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी,

२२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर : पदाधिकारी अधिकारी कर्मचारी होणार सहभागीचंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी, यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात २२ आॅगस्टला मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते होणार आहे.राज्यस्तरावरुन राज्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबवून शाश्वत्य गृहभेटींचा कार्यक्रम आखण्याच्या सुचना प्रत्येक जिल्हा परिषदला निर्गमित झाल्या आहेत. या अभियाना अंतर्गत भेटी दरम्यान कुटुंबस्तरावर शौचालयाचे महत्त्व पटवून देणे, शौचालयाचा वापर हा संस्कृती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असून ही जाणीव करून देणे, उघड्यावरची शौचविधीची प्रथा हद्दपार करण्यासाठी या अभियानाद्वारे गावागावात लोकचळवळ उभी करून शाश्वत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण करायचे आहे.या अभियानात सन २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७३ ग्रामपंचायती, चार तालुके ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा व चंद्रपूर पूर्णत: हागणदारी मुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. गृहभेटीचा उपक्रम याच ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. अभियानात जिल्हा परिषदेच्या विविध विभाग, सर्व गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, जिल्हा, पंचायत समिती, ग्रामस्तरावरील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या चळवळीचा भाग बनविण्यात येईल. (प्रतिनिधी)४५ हजार घरांना भेटीजिल्ह्यात ४५ हजार घरांना भेटी दिल्या जाणार आहे. या अभियानात ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, कृषी, नरेगा, एमएसआरएलएम या विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्हा, तालुका ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक इत्यादी घटकांना सहभागी करण्यात येणार व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर या अभियानाद्वारा स्वच्छतेची चळवळ निर्माण करून गृहभेटीतन शाश्वत जनसंवाद घडवून आणण्यात येणार आहे.