शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

‘डीईआयसी’ने फुलविले १२६ दिव्यांग बालकांचे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:38 IST

जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत शारीरिक, मानसिक व बौद्धीक वाढ मंदावलेल्या जिल्ह्यातील १२६ बालकांवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात बालआरोग्य तज्ज्ञांकडून प्रभावी उपचार झाल्यामुळे त्यांचे जीवन फुलले.

- राजेश मडावी चंद्रपूर : जन्मापासून सहाव्या वर्षांपर्यंत शारीरिक, मानसिक व बौद्धीक वाढ मंदावलेल्या जिल्ह्यातील १२६ बालकांवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रात बालआरोग्य तज्ज्ञांकडून प्रभावी उपचार झाल्यामुळे त्यांचे जीवन फुलले.ही बालके ज्ञान ग्रहण करण्यास मानसिकदृष्ट्या तयार झाली.पहिल्या तीन वर्षांत तातडीने निदान व उपचार झाले नाही तर बालकांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या नैसर्गिक क्षमता मंदावतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे उपचार केले जातात. बालकांना सेवा पुरविण्यासाठी राज्य सरकारने १२६ प्रकारची साधने चंद्रपुरातील केंद्राला उपलब्ध करून दिली आहेत.>बांधकामासाठी परिसरातच जागा प्रस्तावित‘डीईआयसी’मध्ये सर्व आरोग्यसेवा एकाच छताखाली पुरविल्या जातात. नर्सिंग स्कूलमध्ये हे केंद्र सध्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. बांधकामासाठी परिसरामध्येच जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने लवकरच बांधकाम होणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी दिली.