शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:53 PM

भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभूषण गवई : कोरपना येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे. या न्यायलयाद्वारे राज्यघटनेला अभिप्रेत असे निष्पक्ष न्यायदान व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कोरपना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश नितीन बोरकर, दिवाणी न्यायधीश डी. व्ही. सूर्यवंशी, पालक न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती चांदुरकर म्हणाले, न्यायपालिका या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत समान न्याय मिळावा, यासाठी कार्यरत असते. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकांनी न्यायविषयक दाद मागितली पाहिजे, हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे.न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, कोरपना येथे न्यायालय सुरु झाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोरपना तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वा. व्ही. वासेकर, संचलन दिवाणी न्यायधीश हरणे तर आभार दिवाणी न्यायधीश कुलकर्णी यांनी मानले.