शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
2
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
3
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
4
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
5
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
6
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
7
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
8
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 5:00 AM

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वांनाच जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने वाद टाळले जातात. त्यासाठीच शनिवार, दि.१० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. सोप्या प्रक्रियेतून प्रकरणे निकाली काढून फायदे मिळविण्याची ही मोफत नामी संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली. नागरिकांना आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे समक्ष येऊन किंवा ०७१७२-२७१६७९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. लाेकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे  चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयात एकाच दिवशी होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) वित्त संस्था, बँक कर्जवसुली, वाहन अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, वीज ॲक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस व न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी व वीजबिल आपसी समझोतासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शनिवार होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा १० हजारांहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवली जात आहेत. या अदालतीत विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.- कविता अग्रवाल,  मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत