शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

दहावी सीबीएससीचा निकाल १०० टक्के

By admin | Updated: May 29, 2015 01:35 IST

दहावी सीबीएसएसीचा निकाल आज गुरूवारी दुपारी १२ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला.

चंद्रपूर : दहावी सीबीएसएसीचा निकाल आज गुरूवारी दुपारी १२ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन हायस्कूलमधील तेजश्री नागदेवते, प्रथमेश दहीकर, पायल अग्रवाल, इशा पटेल या चार विद्यार्थ्यांनी व चंद्रपूर येथील बीजीएम कारर्मेल अकादमीची विद्यार्थिनी श्रृती बजाज हिने ९५ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. चंद्रपूर येथील माऊंट कॉन्व्हेंटचा विद्यार्थी योगेश नवीन चोरडिया व ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन हायस्कूलच्या निधी जेजाणी, दीक्षा सादवानी या विद्यार्थ्यांनी ९४ टक्के गुण घेतले. राजुरा येथील इनफंट जेसीस इंग्लीश पब्लीक हायस्कूल, विद्या निकेतन स्कूल ब्रह्मपुरीचा निकाल १०० टक्के लागला आहे. भद्रावती येथील फेअरीलॅन्ड हायस्कूलचाही निकाल १०० टक्के लागला असून प्रतिक रायपूरे याने ८३.६०, साची पारेकट हिने ८१.७० व निशीगंधा उमाटे हिने ७६ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन स्कूलचे विराग पणपालिया, सैनकसिंग लालसिंग खालसा यांनी ९२ टक्के तर श्रृती माणिक पिलारे हिने ९० टक्के गुण घेतले. चंद्रपुरातील श्री महर्षी महर्षी विद्यामंदिर विद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवत १०० टक्के निकाल दिला. चंद्रपुरातील चांदा पब्लीक स्कूलनेही १०० टक्के निकाल दिला असून या विद्यालयातील अंजली ठावरी, अंकीत सिन्हा, उत्सव भोरसरे, नमस्वी मल्हा, मेघना रेड्डी यांनी ९५ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. तर विरेश मोहुर्ले, आसावरी निनावे, नयन थुलकर, कौशल सातोने, हिमांशु काटकर, वैष्णवी सारडा यांनी ९३ टक्के गुण घेतले. तसेच अदीती झाडे, धृव राईस, वरून अडेवार, विजयालक्ष्मी खत्री, संकेत धवस, झीनत सय्यद यांनी ९१.२० टक्के गुण घेतले. प्रक्षीक भगत, वैष्णवी भोजक, रिधी बच्चुवार, प्रथमेश खोब्रागडे, दिनेश मोदी यांनी ८९.३० टक्के गुण घेतले. पियुश राऊत, प्रतीक चौधरी, जुबेर लाखणी, निशी चरडे, अनुश्री इंगोले, कोमल बुरांडे यांनी ८७.४० टक्के गुण घेतले. प्रणय टाक, आश्लेषा कथले, अंकुश वानखेडे, रूषीकेश गिरीपुंजे व पुजा निशामदार हिने ८५.५० टक्के गुण घेतले.बल्लारपूर तालुक्यातील बामनी मोनफोर्ट सेकंडरी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यामध्ये सीबीएसी पॅटर्न शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. असे असले तरी दहावीपेक्षा बारावीपर्यंत असलेल्या विद्यालयांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. सीबीएससी शाळांचा यंदा बारावीचा लागलेला निकाल उंचावला असल्यामुळे पालकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भविष्यात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची चिन्ह आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)